आम्ही राजकारण पाहत नाही आम्ही महाराष्ट्राच्या हित पाहतो असेही ठाकरे म्हणाले. बाकीच्या पक्षांबद्दल मी काय बोलू शकत नाही.
लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. मात्र, विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं
मला मारण्याचा कट होता. आमचा विचार हा राज्य घटनेला अभिप्रेत असलेल्या समता, बंधुता आणि स्वातंत्र्यतेचा आहे अस गायकवाड म्हणाले.
या प्रकरणात पैसे घेत घेत साडेपाच लाख रुपयांची उसनवारी केल्याचं बाँडवर लिहून घेत ३५ हजार रुपये प्रति दिवस व्याज लावल्याचं उघड झालय.
Gunaratna Sadavarte On Raj Thackeray And Uddhav Thackeray : राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीला मनसे प्रमुख राज ठाकरे अन् शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार विरोध केला. शासनाने निर्णय मागे घेतला. यानंतर राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) विजयी मेळावा साजरा केला. दरम्यान वकील गुणरत्न सदावर्ते यांनी (Gunaratna […]
आता मुंबईत आता मुंग्यांसारखी रांग लागणार आहे. मराठे आता तुफान ताकदीने मुंबईत येणार आहेत असं जरांगे यांनी म्हटलंय.