Rain ने थैमान घातलं होतं. त्यानंतर आता राज्यात मान्सून देखील दाखल झालं आहे. यंदा तब्बल 10 दिवस अगोदर मान्सूनचं आगमन झालं आहे.
या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना
राजकारण आणि कुटुंब या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, दोन्ही पक्ष एकत्र येणार ही फक्त चर्चा आहे. जे काही होईल ते आपण बघालच
Shrirang Barge यांनी एसटीच्या व्यवस्थापनाला एसटीचे व्यवस्थापन कुणाच्या दबावाखाली काम करीत आहे? असा सवाल विचारला आहे.
मुंबईत मराठी माणसाचा आवाज टिकवायचा असेल तर शिवसेनेशिवाय पर्याय नसल्याचं ठासून सांगितलं. इथं कष्टकऱ्यांची ताकद फार
Monsoon Reaches Maharashtra Heavy Rain Alert : केरळनंतर नैऋत्य मान्सून (Monsoon) महाराष्ट्रात पोहोचला आहे. प्रादेशिक हवामान केंद्रातील शुभांगी भुते यांनी दिलेल्या माहितीनुसार आज 25 मे रोजी मान्सून हा तळकोकणातील देवगडपर्यंत दाखल झालेला आहे. महाराष्ट्र-गोव्यामध्ये दाखल होण्याची सर्वसाधारण जी सरासरी तारीख (Rain Alert) आहे, ती 5 जून आहे. याच्या दहा दिवस आधीच मान्सून दाखल झालेला आहे. […]