25 वर्षांपूर्वी टेलिव्हिजन क्षेत्र गाजवणाऱ्या मालिकेविषयी स्मृती इराणी यांनी प्रेक्षकांच्या अपेक्षांमध्ये झालेल्या बदलाविषयी टिप्पणी केली.