परदेशी कमिटीचा अहवाल सरकारकडे जमा झाल्यानंतर, ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी लागू करण्यात येणार असल्याची कृषिमंत्री दत्ता भरणे यांची घोषणा
Anjali Damania या मंत्री धनंजय मुंडे देशमुख हत्याप्रकरणाशी संबंध आणि घोटाळ्याचे देखील आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.
अनुसूचित जातीच्या शेतकरी बांधवांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून विविध लाभ घेता येतात. अनुसूचित जमातीचे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेसाठी अर्ज करून लाभ घेऊ शकतात
केंद्र सरकार व राज्य सरकार देखील बांबूची शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करते. त्याकरता सरकारने अटल बांबू समृद्धी योजना लागू केली आहे.