Ahilyanagar MIDC AAMI organization support to Sangram Jagtap : अहिल्यानगर शहरामध्ये (Ahilyanagar) विविध विकास कामाच्या योजना यशस्वीपणे राबविण्यात यशस्वी झालो आहे, या कामांसाठी वर्षानुवर्ष पाठपुरावा केला असल्यामुळे प्रत्यक्षात साकारताना दिसत आहे. निवडणुकीमध्ये कुठलेही काम सुरू झाले नसून दोन वर्षांपूर्वीच कन्सल्टिंग एजन्सी नेमून प्रस्ताव तयार करण्यात आला असून मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात आला. तो मंजूर देखील झाला. […]
संदीप कोतकर (Sandeep Kotkar) यांची जिल्हाबंदी हटवण्याची याचिका जिल्हा व सत्र न्यायालयाने आज (ता. २५) फेटाळून लावली.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाचे नेते शंकरराव गडाख (Shankarao Gadakh) यांच्या मुळा सहकारी साखर कारखान्याला आयकर विभागाने नोटीस पाठवली. या
अहमदनगर शहरच नाही तर संपूर्ण जिल्ह्याला अहिल्यानगर म्हणावे लागणार आहे, राज्य सरकारकडून यासंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आलीयं.
अहमदनगर जिल्ह्याचं नामांतर अहिल्यानगर करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता, या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिलीयं.
Sangram Jagtap News : अहमदनगर शहराच्या नामांतराची मागणी आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ahilyanagar) यांच्याकडे केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्य मंत्रिमंडळाने नगरच्या नामांतराला मंजुरी दिली आहे. आता नामांतर झालं जिल्हा विभाजनासाठी प्रयत्न करणार असल्याचं आमदार संग्राम जगताप यांनी स्पष्ट केलं आहे. राज्य सरकाकडून अहमदनगरच्या नामांतराचा निर्णय घेण्यात आल्यानंतर जगताप यांनी […]