- Home »
- ahilyanagar
ahilyanagar
बोगस बियाणे, खतांचा काळाबाजार करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार…मंत्री विखेंच्या सूचना
पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले , खरीप हंगामात खतांची कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही, यासाठी प्रशासनाने काटेकोर नियोजन करावे.
NEET पेपरफुटी प्रकरणाचं अहिल्यानगर कनेक्शन! आरोपीचा साथीदार लोखंडे ताब्यात, चौकशी सुरू
NEET paper leak case चा तपास आता CBI कडे सोपवण्यात आला आहे. पण, ‘नीट’चा पेपर नेमका फुटला कसा? याबद्दलची धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे.
गुन्हेगारांची यादी वाचावी तशी कीर्तनकारांची नावे घेतली, आमदार संग्राम जगतापांचं संग्राम भंडारेंना उघड समर्थन
विकास लवांडे यांच्यावर शाई फेकण्याचा घटनेनंतर आमदार संग्राम जगताप यांनी कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्या कृतीच उघडपणे समर्थन केले आहे.
राहुरी पोटनिवडणुकीतील विजयानंतर जनता दरबारच्या माध्यमातून अक्षय कर्डिले पुन्हा ॲक्टिव्ह
निकाल लागल्यानंतर अक्षय कर्डिले पुन्हा मतदारसंघाच्या कामात सक्रिय झाल्याने समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मंत्री सामंतांचा मोठा निर्णय! अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसेनेची अख्खी कार्यकारणी बरखास्त
जिल्ह्यातील पक्षाची कामगिरी समाधानकारक नसल्याची नाराजी व्यक्त करत त्यांनी शिवसेनेची संपूर्ण जिल्हा कार्यकारणी बरखास्त केली आहे.
अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांची प्रकृती अचानक खालावली; पुढील उपचारांसाठी तातडीने पुण्याला रवाना
प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारांसाठी पुण्यात हलविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
अधिक मासानिमित्त भैरवनाथ देवस्थानचा खास उपक्रम! जावयाला धोंडा अन् आमरसाची मेजवानी…
Ahilyanagar Bhairavnath Devsthan ने अधिकमासानिमित्त जावयांसाठी धोंडा जेवण उपक्रम राबविण्यात येणार आहे.
Karanji Ghat : करंजी घाट बनतोय मृत्यूचा सापळा… अपघातात एक ठार
Karanji Ghat : अहिल्यानगर कडून पाथर्डीकडे जाणाऱ्या रस्ता दरम्यान असलेल्या करंजी घाटामध्ये पुन्हा एकदा भीषण अपघात झाला असून चार चाकी
लाखांचे मताधिक्य घेत अक्षय कर्डिले विजयी…शरद पवारांच्या शिलेदाराचे पानिपत
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी एक लाखाहून अधिकच लिड घेऊन विजय मिळवत राजकीय वर्चस्व प्रस्थापित केले.
नगर जिल्ह्यातील एवढ्या गावांमध्ये पाणी टंचाई…टँकरद्वारे पाणीपुरवठा
वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.