नाराजीतूनच भुजबळ राष्ट्रवादीचं घड्याळ सोडून ठाकरेंची मशाल हाती घेणार असल्याच्या चर्चांना पेव फुटलं आहे.
Sharad Pawar यांनी कोऱ्हाळे खुर्द गावामध्ये ग्रामस्थांना विधानसभेसाठी आवाहन करत अजित पवारांना देखील टोला लगावला आहे.
जर अजितदादांना टार्गेट केलं गेलं तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा आमदार अमोल मिटकरी यांनी दिला आहे.
आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी नाव न घेता विरोधकांवर जोरदार फटकेबाजी केली. एखादा व्यक्ती निवडणुकीत जिंकल्यानंतर आपण स्वतःच्या हिंमतीवर जिंकलो असे सांगतो पण पराभवानंतर दुसऱ्यांची नावं सांगतो.
लोकसभेत महायुतीला बसलेल्या मोठ्या फटक्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पक्ष संघटनेच्या कामासाठी जबाबदारीतून मुक्त करावे अशी विनंती पक्ष श्रेष्ठींकडे केली आहे.
कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर भुजबळांवर समता परिषदेच्या कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचा दबाब असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भुजबळ राज्यसरकामध्ये असलेल्या मंत्रिपदाचा त्याग करून जय महाराष्ट्र करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
Maharashtra Cabinet Expansion: राज्यात लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) भाजपसह (BJP) महायुतीला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे
अजित पवार (Ajit Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी विधानसभेसाठी जोरदार कंबर कसली. तटकरे हे उद्या नगर जिल्हाच्या दौऱ्यावर आहेत.
अण्णा हजारेंनी शिखर बॅंक घोटाळ्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर आक्षेप घेतल्याचे वृत्त समोर आलं.
लोकसभा निवडणुकीत राज्यात 45 पारचा नारा देणाऱ्या महायुतीला अवघ्या 17 जागा जिंकता आल्या. यातही 28 जागा लढवणाऱ्या भाजपला फक्त नऊच जागा जिंकता आल्या.