कोळपेवाडी : गोदावरी खोऱ्यातून जायकवाडीसाठी पाणी सोडले जावू नये, जायकवाडीत धरणात (Jayakwadi Dam) ५८ टक्के म्हणजे ४४.५० टक्के जिवंत पाणीसाठा असून नगर-नाशिक मधील धरणातून पाणी सोडण्याची आवश्यकता नाही, अशी महत्वपूर्ण शिफारस गोदावरी अभ्यास गटाने केल्याने आमदार आशुतोष काळेंच्या (Ashutosh Kale) पाणीदार लढ्याला यश आलं. एन.डी. स्टुडीओमध्ये पुन्हा घुमणार लाईट्स, कॅमरा अन् अॅक्शनचा आवाज; ‘फिल्मसिटी’तर्फे अनोख्या […]
MLA Ashutosh Kale thanks voters for winning assembly elections : कोपरगाव विधानसभा मतदारसंघात आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांचा यंदा बहुमताने विजय झालाय. याबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत थोड्या मतांनी निवडून आलो. पाच वर्षात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या सहकार्यातून आणलेला निधी ज्या गावांनी (Kopargaon) मताधिक्य दिले त्या गावांना दिला. […]
Ashutosh Kale : कोपरगाव शहरालगत असलेल्या पशुसंवर्धन विभागाच्या मालकीच्या जागेवर काही महिन्यापूर्वी तत्कालीन उद्योगमंत्री उदय सामंत
MLA Ashutosh Kale : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) सुजाण मतदारांनी पुन्हा एकदा आ.आशुतोष काळे
शेतकऱ्यांना सोलर पंप उपलब्ध होण्यासाठी चार ते सहा महिने लागतात, त्यामुळं शेतकऱ्यांना सोलर पंप मिळेपर्यंत नवीन वीज जोड द्यावी.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आ. आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांनी दुसऱ्यांदा विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली आहे
MLA Ashutosh Kale : राज्यातील जनतेला महायुती शासनाने दिलेला विकासाचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी जनतेने देखील विधानसभा निवडणुकीत भरभरून
Ashutosh Kale : 2019 ला मतदार संघातील जनतेला जी काही आश्वासने दिली त्यापैकी बहुतांश आश्वासने पूर्ण केली व काही पूर्ण होण्याच्या मार्गावर
Mahayutis Ashutosh Kale Wins Second Time : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा महाफैसला आज होणार (Assembly Election Result 2024) आहे. महायुतीची सत्ता राज्यात पुन्हा येणार की, महाविकास आघाडी सत्ता स्थापन करणार, याचं चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. आज राज्यातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला (Ashutosh Kale) लागलेली आहे. दरम्यान कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून मोठी बातमी समोर आलीय. कोपरगाव विधानसभा […]
chaitali kale या देखील आमदार आशुतोष काळे यांच्या खांद्याला खांदा लावून बैठका व कॉर्नर सभा घेवून नागरिकांशी संवाद साधत होत्या.