Jitendra Awhad यांनी 15 ऑगस्ट रोजी चिकन-मटण शॉप बंद ठेवण्याच्या आदेशावरून राज्य सरकारवर भडकल्याचं पाहायला मिळत आहे.
Keshav Upadhye यांनी ठाकरे आणि आव्हाडांना सवाल केला आहे. कारण त्यांनी 15 ऑगस्ट रोजी चिकन-मटण शॉप बंद ठेवण्यच्या निर्णयावरून टीका केली आहे.