भारतात होणाऱ्या T20 विश्वचषकातील कोणतेही सामने खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर जाणार नसल्याची बीसीबीची अधिकृत माहिती.
भारत आणि बांगलादेश 2 कसोटी सामन्यांची मालिका १९ सप्टेंबरपासून चेन्नईत खेळवली जाणार आहे. बांगलादेशी खेळाडूंच भारतात जोरदार स्वागत.