या काळात ताशी 65 ते 100 किमी एवढ्या प्रचंड वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Heavy rain ने गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यात धुमाकूळ घातला आहे. आता हवामान खात्याने पुन्हा मान्सून सक्रिय होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.