काही वर्षांपूर्वी विखे कुटुंब देखील बिबट्याच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावले होते; आ तांबे यांनी मोर्च्यामध्ये केले वक्तव्य.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकरी कर्जमाफी बाबत वादग्रस्त विधान केले आहे. ते पंढरपूर येथे बोलत होते.