लोकशाहीला वाचवण्यासाठी आम्ही इंडिया आघाडीच्या रुपात एकत्र आलो आहोत. जोपर्यंत हा मुद्दा आहे, तोपर्यंत महाविकास आघाडी आहे.
मोजक्याच जागांचा प्रश्न असून तो लवकरच मार्गी लावला जाणार आहे. तर, महाविकास आघाडीमध्ये काही जागांवरील वाद अद्याप मिटलेला नाही.