राज्य सरकारने पोलीस भरतीचा आदेश जारी केला आहे. त्यामध्ये त्यांनी ज्या पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी वयोमर्यादा ओलांडली आहे. त्यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे.
Sant Dnyaneshwar Palkhi ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदीहून पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाली आहे. लागणारा टप्पा म्हणजे दिवेघाट मानला जातो.