- Home »
- Delhi Jantar Mantar
Delhi Jantar Mantar
विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी दिल्लीत एल्गार; 5 तारखेला मोठं आंदोलन करणार, अभिजीत दीपकेंची घोषणा
देशातील जवळपास प्रत्येक राज्यात विविध प्रश्नांवर आंदोलने सुरू असून विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष असल्याचेही त्यांनी म्हटले.
Video : ‘जंतर-मंतर सीझन-2’ लवकरच…; CJP संस्थापक अभिजीत दिपकेंचे संकेत
Season 2 of 'Jantar-Mantar' इन्स्टाग्रामवर अनेकजण जंतर-मंतरचा सीझन-2 कधी सुरू होणार, असा प्रश्न विचारत होते.
मी डोळे झाकून जेन-झीवर विश्वास ठेवेन; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नव्या पिढीबद्दल मोठे वक्तव्य
मोहन भागवत यांनी जेन-झी युवक-युवतींशी संवाद साधताना त्यांच्या विचारसरणी, अपेक्षा आणि आंदोलनांच्या भूमिकेबाबत सविस्तर मत व्यक्त केले.
Shivsena Vs BJP : शिंदेंची भाजपवर मात GenZ मतांसाठी आखला खास ‘मास्टर’ प्लॅन….
Eknath Shinde Special Plan For GenZ Voter नीट-यूजी वादावरून पेटलेले विद्यार्थी आंदोलन ही केवळ एका परीक्षेपुरती मर्यदित घटना नव्हती; तर...
दिशाभूल झालेल्या मुलांना शिक्षा करून प्रश्न सुटणार नाही; नीट आंदोलनावरील पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य
शुक्रवारी रात्री उशिरा समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओ संदेशात पंतप्रधान मोदी यांनी या विषयावर सविस्तर भाष्य केले.
‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनावर येणार चित्रपट; 20 कोटींचं बजेट, नावही ठरलं….
Movie On CJP कॉकरोच जनता पार्टी'च्या जंतर-मंतरवरील आंदोलनावर चित्रपट; २० कोटींचे बजेट निश्चित, टायटलही फायनल
दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण, पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्यांचा मारा
परिस्थिती नियंत्रणाबाहेर बाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने कारवाई करत आंदोलकांवर लाठीचाज केला.
विद्यार्थ्यांसाठी लढणार म्हणत पोलिसाचा गणवेश सोडला; पोलिसांचा दावा, शेरसिंह आधीच निलंबित, गुन्ह्यांमध्येही नाव
या घटनेनंतर उत्तराखंड पोलिसांनी अधिकृत भूमिका मांडत शेरसिंह यांच्याविरोधात गंभीर आरोप असल्याचा दावा केला आहे.
आंदोलनांमुळे सरकारला घाम फोडणाऱ्या ‘जंतर-मंतर’ची गोष्ट… जी तुम्हाला माहितीचं नाहीये…
History Of Jantar Mantar कोणतंही मोठं आंदोलन, उपोषण किंवा सरकारविरोधातील निदर्शनं म्हटलं की दिल्लीतील जंतर-मंतर हे नाव हमखास समोर येतं.
नीट पेपरफुटी आंदोलनात नेमकं काय घडलं? निखिल वागळेंनी सांगितला डोळ्यांनी पाहिलेला घटनाक्रम
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी आंदोलनातील घडामोडींवर भाष्य करत केंद्र सरकार, दिल्ली पोलीस आणि सत्ताधारी पक्षावर गंभीर आरोप केले आहेत.