Manoj Jarange यांनी अजित पवारांवर टीका करत फडणवीसांकडे त्यांच्या हत्येच्या सुपारीच्या प्रकऱणात गांभीर्याने लक्ष घालण्याची मागणी केली आहे.
Ahilyanagar Congress ने आगामी निवडणूक स्वबळावर लढवी असं ठाम मत नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर मतदारसंघाचे आमदार हेमंत ओगले यांनी मांडले आहे.
Dhangar Community धनगर समाजाला ST आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी जालन्यातील एका सरपंचाने त्यांची चारचाकी गाडी पेटवून दिली आहे.
Gunaratna sadavarte यांनी जरांगे मुंबईला निघण्याआधी त्यांना मुंबईत येऊ देऊ नये असं पत्र पोलीस महासंचालकांना, मुंबई पोलीस आयुक्तांना दिले आहे.
Mumbai Central Railway Station ला मुंबईच्या विकासात अमुल्य योगदान देणारे जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठांचं नावं देण्यात यावं
Sonu Nigam त्याच्या वादग्रस्त व्यक्तव्यासाठी कन्नड भाषिकांची जाहीर माफी मागावी. अशी मागणी देखील केली आहे.