- Home »
- devotees
devotees
परभणी जिल्ह्यात मोठी दुर्घटना, यशवाडीत हनुमान मंदिराचा सभामंडप कोसळला; 6 भाविकांचा मृत्यू, 40 लोक दबले
परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी या संपूर्ण घटनेची गंभीर दखल घेतली असून त्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.
1800 कोटी खर्च, 10 कोटी भाविक अन् 3 हजार कोटींचं दान; राममंदीर प्राणप्रतिष्ठेनंतर दोन वर्षांत काय-काय झालं?
Ram Mandir साठी 22 जानेवारी 2024 सुवर्ण अक्षराने कोरली गेली या दिवशी आयोध्येत पाचशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा झाली.
ऐन दिवाळीत भाविकांचा भीषण अपघात नंदुरबारमध्ये पीकअप दरीत कोसळलं, 6 जणांचा मृत्यू 15 गंभीर जखमी
Nandurbar accident चांदशैली घाटात आज सकाळी एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 6 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 15 ते 20 जण गंभीर जखमी झाले
जम्मू आणि काश्मीरमधून मोठी बातमी! वैष्णो देवी यात्रेच्या मार्गावर भूस्खलन भाविकांना थांबवलं
Jammu and Kashmir मधून एक मोठी बातमी समोर आली आहे. यानुसार, रियासी जिल्ह्यात माता वैष्णो देवीच्या तीर्थयात्रेच्या मार्गावर भूस्खलन झाले.
श्री तुळजाभवानीच्या भाविकांना दिलासा! आरएमडी फाऊंडेशनकडून प्याऊ जलप्रकल्पाचे लोकार्पण
Shri Tulja Bhavani च्या भाविकांसाठी रसिकलाल एम धारीवाल फाऊंडेशन द्वारा "प्याऊ -जल प्रकल्प " चे लोकार्पण करण्यात आले आहे.
पुण्यातील साईभक्तांची श्रद्धा! साईचरणी अर्पण केला साडेचार लाखांचा सोन्याचा हार
Saibaba चा भक्त वर्ग देखील प्रचंड मोठा आहे. त्याचबरोबर या संस्थानला मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीचे दागिणे वस्तु अर्पण केल्या जात असतात.
भाविकांसाठी आनंदाची बातमी! Amarnath Yatra ची नोंदणी सुरू; यंदा 52 दिवस चालणार यात्रा
Amarnath Yatra registration start tour for 52 days : बाबा बर्फानींचे दर्शन घेण्यासाठी उत्सुक असलेल्या भाविकांसाठी ( Devotee) आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण आता लवकरच अमरनाथ यात्रा ( Amarnath Yatra ) सुरू होणार आहे. त्यासाठी आजपासून रजिस्ट्रेशन ( Registration ) सुरू झाली आहे. यावर्षी ही यात्रा 52 दिवस चालणार आहे. म्हणजे 29 जून ते […]
Ram Mandir सोहळ्यात गाजला ज्युबिन नौटियाल, ‘मेरे घर राम आये हैं’ ने घेतला भाविकांच्या मनाचा ठाव
Ram Mandir : अयोध्येत सोमवारी (दि.22) मोठ्या आनंदात रामाची प्राणप्रतिष्ठापना (Ram Mandir) करण्यात आली. त्यादरम्यान सोशल मिडीयावर अद्याप देखील राममय वातावरण झालेलं आहे. त्यात टी-सिरीजने निर्मिती केलेलं आणि गायक ज्युबिन नौटियाल याने गायलेलं ‘मेरे घर राम आये हैं’ या गाण्याने भाविकांच्या मनाचा ठाव घेतला. Manoj Jarange : ‘आम्ही मुंबई बंद पाडायला चाललो नाही तर’.. जरांगेंचे […]