खासदार झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यासाठी वर्षभरात असं कोणतं काम आहे ज्याच तुम्हाला समाधान वाटत असा प्रश्न विचारल्यानंतर
भाजपच्या राजकारणावर आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेक घटनांवर खासदार धैर्यशिल मोहिते पाटील यांनी भाष्य केलं आहे.