- Home »
- Eknath Shinde
Eknath Shinde
परभणीत संजय जाधवांच्या मेळाव्यात राडा; जरांगेंच्या इशाऱ्यानंतर जोरदार घोषणाबाजी, पोलिसांचा हस्तक्षेप
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम रद्द करावा, अशी विनंती जरांगे यांनी केली होती.
जरांगेंना बच्चू कडूंचा फोन; केली ‘ही’ विनंती, म्हणाले, “मला शिंदे साहेबांचा फोन आला होता…”
परभणीतील शेतकरी मेळाव्यावरून बच्चू कडूंचा मनोज जरांगे पाटील यांना फोन; एकनाथ शिंदेंचा संदेश देत कार्यक्रमाबाबत समजूत काढण्याचा प्रयत्न
मोठी बातमी: मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले
Maratha Protesters परभणीत संजय जाधव यांच्या शेतकरी मेळाव्याला मराठा आंदोलकांचा विरोध; घोषणाबाजीनंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.
“बंडू जाधवनं लय मोठी चूक केली, आता…” जरांगे भडकले!
Manoj Jarange on Sanjay Jadhav बंडू जाधव आता तुझ्या राजकारणाला अवकळा लागली समज, कार्यक्रम रद्द न करण्यावरुन जरांगे भडकले.
मेळावा रद्द करणार नाही; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतरही संजय जाधव ठाम
Sanjay Jadhav on Manoj Jarange मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतरही संजय जाधवांची भूमिका ठाम; शिंदेंच्या उपस्थितीतील शेतकरी मेळावा रद्द करणार नाही.
‘मेळावा रद्द करा, नाहीतर उपोषण सोडून परभणीत येईन’; संजय जाधवांना जरांगेंनी खडसावलं!
मनोज जरांगे पाटील यांचा खासदार संजय जाधव यांना फोनवरुन चांगलेच झापले एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीतील शेतकरी मेळावा रद्द करण्याची मागणी केली.
सरकारवर भरोसा नाही, आपला पक्ष अन् नेता कोणीही नाही; जरांगे पाटील स्पष्टच बोलले
Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंतरवाली सराटी येथे आरक्षणाच्या मागणीसाठी अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
जयकुमार गोरेंना मोठा धक्का! भाऊ शेखर गोरे 1 सप्टेंबरला शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार
शेखर गोरे 1 सप्टेंबरला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार; भावाचं जयकुमार गोरेंना थेट आव्हान, साताऱ्यातील राजकीय समीकरणे बदलणार.
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार…कामत यांच्या युक्तिवादावर SC काय म्हणाले?
सर्वोच्च न्यायालयाला आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार असल्याचा युक्तिवाद ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी सुनावणीदरम्यान केला आहे.
एकनाथ शिंदेंकडून शिवसेना जाणार?, 39 प्रतिज्ञापत्रांमध्ये 2018 ची पक्षघटना कशी आली? सिब्बलांचा मुळावर घाव
शिवसेना सुनावणीवेळी भाजपसोबत सरकार स्थापन करण्यात आलं, या घटनाक्रमाकडंही सिब्बल यांनी न्यायालयाचं लक्ष वेधलं.