छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसह कर्जमाफी करावी, या मागणीसाठी उद्धव ठाकरे यांचा हंबरडा मोर्चा पार पडला.
यामध्ये पुरात अडकलेले खुलताबादेत ९, वैजापूर २५०, कन्नड तालुक्यातील ११ जणांसह १५ गावांतील एकूण ३५४ नागरिकांना वाचवण्यात यश आलं.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वाचे विधान केले. पाऊस थांबताच शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून सरकार शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.