Bachhu Kadu यांची नाराजी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारने बैठक घेऊन समिती नेमण्याच अश्वासन देऊन देखील कायम आहे.
Rohit Pawar attack On Mahayuti government : आज राष्ट्रीय कृषी दिन (Farmers Loan Waiver) आहे, पण सत्ताधारी सरकार शेतकऱ्यांप्रती आपली जबाबदारी विसरलं आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केली आहे. ते म्हणाले, सरकारने अनेक आश्वासने दिली, पण एकाही आश्वासनाची पूर्तता केली नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न दिवसेंदिवस […]
Ajit Pawar यांनी अंग काढून घेतलं होतं. असा पवित्रा घेतला. मात्र त्यानंतर लगेचच त्यांनी या विधानावरून युटर्न देखील घेतला आहे.