flood victims श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून पूरग्रस्तांना मदत देण्यात आली आहे.
Udhhav Thackeray यांनी तप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार नुकसान भरपाई तसेच संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली आहे.
बीड जिल्ह्यातील अनेक गावांतील नागरिकांना तौरल इंडिया कंपनीकडून जीवनावश्यक किट्सचे वाटप करण्यात आले.
Shivsena MLA Sanjay Gaikwad यांनी शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला. त्यांनी दोन प्लॉट विकून मिळालेले 25 लाख रुपये हे पूरग्रस्तांसाठी दिले आहेत.
Ajit Pawar यांनी पैशांचं सोंग करता येत नाही. असं विधान केलं होतं. त्यावर त्यांनी आता माध्यमांशी बोलताना त्यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
Ajit Pawar यांनी अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा केला. त्यावेळी कर्जमाफीबद्दल प्रश्न विचारताच ते संतापले. त्यांनी रोहित पवारांची री ओढली.