Congress State President Claim BJP Will New constitution In 2034 : भाजपने काल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशीच आंबेडकरांचा मुद्दा उपस्थित केला. यावर कॉंग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर (BJP) टीका केलीय. मागील 11 वर्षांमध्ये पंतप्रधान राहून देखील मोदींनी सांगण्यासारखं काहीच केलं नाही, त्यामुळे त्यांनी काल आंबेडकरांचा मुद्दा उपस्थित केला आहे. भ्रम पसरवणे […]
Harshvardhan Sapkal : संविधानाचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू
Harshvardhan Sapkal : नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील पाटोदा थडी गावात एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Harshvardhan Sapkal यांनी देशातील कामगार धोरण आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले
Harshvardhan Sapkal : हास्यकलाकार कुणाल कामराने त्यांच्या कार्यक्रमात कोणाचेही नाव घेतले नाही तरीही ‘चोराच्या मनात चांदणे’ या म्हणी प्रमाणे
आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमचा एक नव्याने प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं
Harshvardhan Sapkal Criticized Devendra Fadnavis Nagpur Violence : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) साहेब यांच्यावर टीका करत असताना माझा शाब्दिक तोल ढासाळलेला नाही. देवेंद्र फडणवीस साहेब औरंगजेब आहेत, त्यांनी तशीच वेशभूषा करावी, असं मी कधी म्हटलेलं नाही. असं कोणतंही विधान मी करणार नाही, अन् केलेलं देखील नाही असं कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी (Harshvardhan Sapkal) […]
Chandrashekhar Bawankule On Harshvardhan Sapkal : राज्यात गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबच्या कबरीवरुन राजकारण चांगलेच तापले आहे.
Harshvardhan Sapkal Compared Devendra Fadnavis With Aurangzeb : राज्यात सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलेलं आहे. यासंदर्भात आता कॉंग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी (Harshvardhan Sapkal) पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि औरंगजेब (Aurangzeb) यांची तुलना केली आहे. दोघंही एकसारखेच शासक असून त्यांचा कारभार देखील एकसारखाच आहे, अशी टीका केलीय. औरंगजेब […]
Harshvardhan Sapkal यांनी कैलास नारगेच्या आत्महत्येस भाजपा सरकारच जबाबदार असून हा सरकारी बळी आहे असा गंभीर आरोप केला आहे.