भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी-20 सामन्यांची मालिका सुरु आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला तर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला.