India rejects Tribunal Decision On Indus Waters Treaty With Pakistan : जम्मू आणि काश्मीरमधील किशनगंगा आणि रॅटले जलविद्युत प्रकल्पांशी संबंधित लवाद न्यायाधिकरणाचा निर्णय भारत सरकारने पूर्णपणे नाकारला आहे. हे न्यायाधिकरण 1960 च्या सिंधू जल करारांतर्गत (Indus Waters Treaty) स्थापन करण्यात आले होते. परंतु भारताने ते बेकायदेशीर आणि कराराचे उल्लंघन (India rejects Tribunal Decision) असल्याचे म्हटले […]