टेस्ट एटल्सने एक लिस्ट जारी केली आहे. याच जगातील टॉप 50 नाश्ता डिशेसचा समावेश आहे. तीन भारतीय डिशेसना स्थान मिळालं आहे.
सर्व देशांनी भारताचा पॅटर्न स्वीकारल्यास 2050 पर्यंत पृथ्वीचे होणारे नुकसान लक्षणीयरीत्या कमी होईल, असेही या अहवालात सांगण्यात आले आहे.