न्यूयॉर्क टाइम्सने एका वृत्तात म्हटले आहे की पहलगामवरुन जो तणाव निर्माण झालाय तो कमी करण्याऐवजी पाकिस्तान यात आणखी भर घालत आहे.
दहशतवाद्यांनी धर्म विचारुन शुभमची हत्या केली. या घटनेनंतर मयत शुभमची पत्नी केंद्र सरकारकडे मोठी मागणी केली आहे.
या कारवाईनंतर द रेजिस्टेंस फ्रंटने पलटी मारली आहे. या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे.
आता पाकिस्तानचे दोन तुकडे करण्याची वेळ आली आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पीओके भारतात विलीन करण्याचे आवाहन करतो.
भूतकाळात पाहिलं तर प्रत्येक बाबतीत भारताने पाकिस्तानला धूळ चारली आहे. पाच क्षेत्र असे आहेत जिथे पाकिस्तान भारताकडून पराभूत झाला आहे.
भारतातून निर्यात करून आणलेल्या डाळी, मसाले आणि बासमती तांदूळ पाकिस्तानी (Jammu Kashmir Attack) लोक खातात.
राष्ट्रीय तपास यंत्रणा या हल्ल्याचा तपास करत आहे. एक पथक श्रीनगरमध्ये दाखल झाले आहे. या अतिरेक्यांनी बऱ्याच विदेशी पर्यटकांनाही ठार करायचं होतं.
या हल्ल्यात फक्त 20 मिनिटांच्या अंतराने एक कुटुंब वाचले. त्यांनी या हल्ल्याची भयावहता अगदी जवळून अनुभवली.