‘कर्मवीर कृषी महोत्सवाच आयोजन होत आहे. यावर्षी २०२५’चे उद्घाटन राज्याचे कृषी मंत्री दतात्रय भरणे यांच्या हस्ते झालं होतं.
Dr. Shailesh Madane: योग्य नियोजन न झाल्यामुळे कालांतराने जास्त गायींची संख्या असलेले गोठे बंद पडले असल्याचे मदने यांनी म्हटलंय.
Dattatreya Bharane: सहकारी बँकांचे आर्थिक वर्ष संपायच्या आत म्हणजेच जून २०२६ च्या आत कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल.