Manoj Jarange Announce Fight Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष कसून तयारी करत आहे. अंतरवाली सराटीमधून मनोज (Manoj Jarange) यांनी आज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केलीय. मनोज जरांगेंनी निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलंय. कोणत्या मतदारसंघातून मनोज जरांगे उमेदवारांना उभं (Marathi Candidate) करणार, याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. अखेर प्रतिक्षा संपली आहे. ज्या […]
प्रदीप रामचंदीनी यांनी उल्हासनगरमधील भाषणात म्हटलं होतं की, ज्यांना गद्दार म्हटलं जातं ते मुख्यमंत्री बनतात. आता राजकारणाची
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. पराभव समोर
शरद पवार यांच्या उमेदवार निवडीची सर्वांनीच वाहवा केली. मात्र शरद पवार यांचे हे बलस्थानच विधानसभा निवडणुकीत कमजोरी बनतेय काय अशी परिस्थिती आहे.
Devendra Fadnavis Reaction On Sharad Pawar Allegation : विधानसभा निवडणुकीमुळे राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे . निवडणुकीसाठी राज्यामध्ये पैशांचा महापूर आल्याचं चित्र निवडणूक आयोगाने केलेल्या कारवायांमधून समोर (Assembly Election 2024) आलंय. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राज्यात आचारसंहिता लागू झाली. प्रशासन देखील तेव्हापासून अलर्ट मोडवर आहे. राज्यात कठोरपणे नाकाबंदी आणि तपासणी करून […]
आज लक्ष्मीपुजनाचा दिवस आहे. मला राजकारणात २० वर्ष झाली. मी महिला आहे, माल नाही. कोणत्याही महिलेविरोधात अपशब्द वापराल तर
आपला अष्टविजय निश्चित आसला तरी, कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये असे आवाहन त्यांनी केले. विरोधकांकडून भावनेचे राजकारण केले जात असल्याचे ते म्हणाले.
मंचर शहराच्या वैभवात भर टाकण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही असा शब्दही दिलीप वळसे पाटील यांनी दिला.
BJP Masterplan For Maharashtra Assembly Election : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election 2024) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झालीय. आता सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष उमेदवाराच्या प्रचारावर आहे. शिवसेना शिंदे गटासह सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षानेही (BJP) आपले मजबूत अस्तित्व प्रस्थापित करण्यासाठी प्रचाराचा मास्टरप्लॅन तयार केलाय. माहीममध्ये अमित ठाकरेंना मदत करण्यावर भाजप ठाम, एकनाथ […]
सभेची आत्तपासूनच मोठ्या प्रमाणात तयारी सुरू झाली आहे. दरम्यान, राहूल गांधी पाच गॅरंटी जाहीर करत प्रचाराचा नारळ फोडणार