- Home »
- Maharashtra Government
Maharashtra Government
राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक; ‘हे’ चार महत्वाचे घेतले निर्णय
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
देशाच्या इतिहासात प्रथमच मिळणार पाण्याचा ‘सातबारा’; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
Chandrashekhar Bawankule On Water Satbara : जमिनीच्या सातबारा प्रमाणे आता राज्यात पाण्याचा सातबारा देखील मिळणार असल्याची माहिती
पुण्यातील दगडूशेठ गणपतीला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा; धार्मिक पर्यटनाला चालना, परिसराच्या विकासाला मिळणार गती
या दर्जामुळे संस्थान परिसरातील पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा तसेच भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधांच्या विकासाला गती मिळणार आहे.
पुणे जिल्ह्यात तब्बल 24 शाळा अनधिकृत – सर्वाधिक मुळशीत
पुणे महानगरपालिका पुणे कार्यक्षेत्रातील 12 शाळा अनधिकृत असून इरादा पत्र मिळालेल्या 3 शाळा आहेत. त्या शाळांना अंतिम शासन मान्यता मिळालेली नाही.
लग्न ठरलय, तर सरकारचा ‘हा’ नवा नियम नक्की वाचा, खावी लागू शकते तुरुंगाची हवा
राजस्थानसह इतर काही राज्यांमध्ये अशा प्रकारचे नियम आधीपासून लागू असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.
मनसे आणि ठाकरे गटाच्या विरोधानंतर सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठीची हिंदी भाषा परीक्षा रद्द; उदय सामंत यांची मोठी घोषणा
सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी नियोजित हिंदी भाषेची परीक्षा अखेर रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
मुलांच्या नावासमोर आता आईचे नावही लागणार, राज्यात शाळांसाठी नवा नियम लागू
येत्या शैक्षणिक वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या अधिकृत ओळखीत आईच्या नावाला अग्रक्रम देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत शिस्त आणण्यासाठी मोठं पाऊल; पीए आणि कार्यकर्त्यांच्या प्रवेशावर मर्यादा
वाढती गर्दी लक्षात घेऊन कडक निर्णय घेतला असून, यापुढे मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी मंत्र्यासोबत केवळ एकाच व्यक्तीला प्रवेश दिला जाणार आहे.
आनंदाची बातमी; वारंवार रेशन दुकानांच्या फेऱ्या टळणार, एप्रिल महिन्यातच तीन महिन्यांचं धान्य मिळणार
एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्याचे धान्य आता एप्रिल महिन्यातच एकत्रित स्वरूपात वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रशासनात मोठे फेरबदल सुरूच; पाच वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी
कॅबिनेट बैठकीच्या दिवशी किंवा त्याच्या आसपास अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्याची पद्धत कायम असल्याचे दिसत आहे.