- Home »
- Maharashtra Government
Maharashtra Government
मोठी बातमी! खासगी क्षेत्रात आता 10 तासांची शिफ्ट; कारखान्यांत 12 तासांची ड्युटी, सरकारचा निर्णय
Maharashtra Daily Working Hours : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज अनेक महत्वाचे निर्णय (Maharashtra Government Cabinet Decisions) घेण्यात आले. राज्यातील खासगी आस्थापनांत दैनंदिन कामकाजाचे तास नऊवरून दहा तास करण्यासाठी (Maharashtra Daily Working Hours) कायद्यात संशोधनासाठी मंजुरी देण्यात आली. राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी या निर्णयाची माहिती दिली. सध्या खासगी क्षेत्रात (Private Sector) एक दिवसाच्या शिफ्टमध्ये नऊ तास काम […]
अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावर सरकारचा ‘डोळा’, आधी माहिती द्या, कारणं सांगा; आदेश धडकला
सरकारी अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यांवर सरकारची वक्रदृष्टी पडली आहे. या दौऱ्यांना (Maharashtra News) आता चाप बसणार आहे.
Maharashtra Government : खड्डे असतील, तर टोल नाही’; महाराष्ट्रात कार्यवाहीसाठी अभ्यास सुरू
Maharashtra Government : केरळ राज्यातील एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला महत्त्वपूर्ण निर्णय ‘रस्त्यावर खड्डे असतील, तर टोल वसूल करता
दसऱ्या-दिवाळीत आनंद नाहीच? ‘शिवभोजन’ही अडचणीत! ‘लाडकी बहीण’ मुळे तिजोरीवर ताण?
Ladaki Bahin scheme मुळे आधीच तिजोरीवर ताण आहे त्यामुळे उत्पन्न वाढत नाही तोवर खर्चाला मर्यादा आणाव्या लागणार असे भुजबळ यांनी स्पष्ट केले
नैसर्गिक वाळूला पर्याय एम सँड, युनिट सुरू करण्यासाठी अर्ज करा; वाचा सविस्तर माहिती
एम-सँड युनिट स्थापन करू इच्छिणाऱ्या व्यक्ती व संस्थांनी ‘महाखनिज’ या ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज करावेत,
राजस्थानच्या घटनेनंतर महाराष्ट्र सरकारला जाग! धोकादायक शाळांचं तात्काळ ऑडिट करण्याचे आदेश
schools धोकादायक शाळांचं तात्काळ ऑडिट करण्याचे आदेश देखईल देण्यात आले आहेत. अशी माहिती राज्यमंत्री पंजक भोयार यांनी दिली आहे.
अमेरिकेतील मराठी शाळांना महाराष्ट्र शासनाचं सहकार्य; अभ्यासक्रम पुरवण्याचं मंत्री शेलारांचं अश्वासन
Maharashtra Government तर्फे अमेरिकेतील मराठी शाळांना अभ्यासक्रम देऊ, असे आश्वासन मंत्री एँड आशिष शेलार यांनी दिले.
मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींच्या निर्दोष सुटकेविरोधात महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात; 24 जुलैला सुनावणी
Mumbai serial blasts प्रकरणातील सर्व आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष ठरवत मोठा निर्णय दिला त्याला महाराष्ट्र सरकारने आव्हान दिले आहे.
महाराष्ट्रात 90 दिवस अन् 767 शेतकऱ्यांची आत्महत्या पण सरकार गप्प; राहुल गांधींचा हल्लाबोल
Rahul Gandhi On Farmers : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. यावरुन विरोधक राज्य सरकारवर
वारी दरम्यान वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास 4 लाखांची मदत; राज्य सरकारची मोठी घोषणा
Maharashtra Government : राज्य सरकारने मोठी घोषणा करत वारी दरम्यान वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास 4 लाखांची मदत मिळणार असल्याची माहिती दिली आहे.
