- Home »
- Maharashtra Government
Maharashtra Government
सोलापूरच्या तांदूळवाडी दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या भाविकांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाखांची मदत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या 8 भाविकांच्य वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
उपोषण संपले, पण लढा नाही; कर्जमाफीच्या मुद्द्यावर 4 जुलैला मोठ्या आंदोलनाचा रोहित पवारांचा इशारा
रोहित पवार यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेसाठी बोलावले असून 22 जूनपूर्वी मुंबईत बैठक होणार आहे.
तीन दिवसांपासून अन्न नाही; रोहित पवारांची तब्येत खालावली, पत्नी मुलांना अश्रू अनावर
सरकारच्या कर्जमाफीच्या याच अटीला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार विरोध केला आहे.
ब्रेकिंग : राज्यातील 116 दुय्यम कारागृहे कायमची बंद होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
Devendra Fadnavis महसूल विभागाच्या अधिनस्त असलेल्या एकूण ११६ दुय्यम कारागृहांपैकी बहुतांश कारागृहे आधीच बंद अवस्थेत होती, तर...
देवस्थान इनाम निर्मूलन कायदा स्थगित, नव्याने होणार फेरविचार, महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा
देवस्थानांच्या अतिक्रमित जमिनी मूळ धार्मिक संस्थांना परत मिळाव्यात, या उद्देशाने राज्य सरकारने हा कायदा आणण्याचा प्रस्ताव मांडला होता.
शासकीय कार्यालये लोणीकडे घेऊन जाण्याचा घाट… मंत्री विखेंविरोधात कर्मचाऱ्यांचा नाराजीचा सूर
जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महामंडळाच्या कार्यालयांचे स्थलांतर करून आस्थापनांची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला होता.
विषारी दारू प्रकरणातील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा
राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार असल्याची घोषणा मंत्री महाजन यांनी केली.
राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक; ‘हे’ चार महत्वाचे घेतले निर्णय
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
देशाच्या इतिहासात प्रथमच मिळणार पाण्याचा ‘सातबारा’; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
Chandrashekhar Bawankule On Water Satbara : जमिनीच्या सातबारा प्रमाणे आता राज्यात पाण्याचा सातबारा देखील मिळणार असल्याची माहिती
पुण्यातील दगडूशेठ गणपतीला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा; धार्मिक पर्यटनाला चालना, परिसराच्या विकासाला मिळणार गती
या दर्जामुळे संस्थान परिसरातील पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा तसेच भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधांच्या विकासाला गती मिळणार आहे.