- Home »
- maharashtra
maharashtra
26 मे रोजी केरळ, 6 जूनपर्यंत कोकण आणि 7 जूनला पुण्यात मान्सूनचं आगमन; हवामान विभागाचा अंदाज
यंदाच्या नैऋत्य मान्सूनबाबत महत्वाचा अंदाज व्यक्त केला असून, मान्सून केवळ वेळेआधीच केरळ किनारपट्टीवर दाखल होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या संदेशाला मंत्री विखेंचा प्रतिसाद; शासकीय ताफ्यात केली कपात
Radhakrishna Vikhe Patil : देशभरात इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि अनावश्यक शासकीय खर्च कमी करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या
महाराष्ट्रासह 16 राज्य अन् तीन केंद्र शासित प्रदेशांमध्ये होणार SIR; केंद्रीय निवडणूक आयोगाची मोठी घोषणा
SIR in 16 states by Central Election Commission केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार यादीच्या SIR च्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा केली आहे.
शासनमान्यता नसतानाही सुरू होत्या शाळा; शिक्षण विभागाच्या तपासणीत मोठा खुलासा, 76 शाळा बंद तर 111 संस्थांवर गुन्हे दाखल
शासनाची कोणतीही अधिकृत मान्यता नसताना या शाळा सर्रासपणे सुरू असल्याचे स्पष्ट झाल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
मान्सूनची आनंदवार्ता! अंदमानात वेळेआधी धडकण्याचे संकेत; महाराष्ट्राला उष्णतेतून लवकर दिलासा मिळणार?
बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे नैर्ऋत्य मान्सूनला वेग मिळणार असून तो लवकरच अंदमानात दाखल होऊ शकतो.
शेतकरी आत्महत्या, महिला अत्याचारात महाराष्ट्र 1 नंबरवर, एमसीआरबी’चा धक्कायादक अहवाल
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने एमसीआरबीच्या जारी केलेल्या अहवालात महाराष्ट्रातील धक्कादायक आकडेवारी मांडली आहे.
पुढील 48 तास महाराष्ट्रासाठी धोक्याचे; विजांसह मुसळधार पावसाचा अंदाज, ताशी 60 किमी वेगाने वारे वाहणार
विदर्भातील काही भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून कोकण किनारपट्टीवर उष्ण आणि दमात हवामानाचा त्रास वाढणार आहे.
नसरापूर दुर्घटनेने संतापले प्रवीण तरडे; अशा नराधमांना चेचणारा सिनेमा बनवणार, ‘देऊळ बंद’च्या पुढील भागाची घोषणा
येणाऱ्या काळात अशा नराधमांना धडा शिकवणारा आणि समाजाला हादरवून जागं करणारा चित्रपट बनवण्याची घोषणा देखील त्यांनी केली.
Karanji Ghat : करंजी घाट बनतोय मृत्यूचा सापळा… अपघातात एक ठार
Karanji Ghat : अहिल्यानगर कडून पाथर्डीकडे जाणाऱ्या रस्ता दरम्यान असलेल्या करंजी घाटामध्ये पुन्हा एकदा भीषण अपघात झाला असून चार चाकी
बलात्कार प्रकरणातील दोषींना पॅरोल देण्यात येऊ नये, कायद्यात बदल करा; आदिती तटकरेंची मागणी
Aditi Tatkare : बलात्कार व लैंगिक अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यांतील दोषींना पॅरोलवर सोडण्यात येवू नये, अशी तरतूद प्रचलित कायद्यात करण्याची