Manoj Jarange यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मराठा आंदोलकांसह ते मुंबईत जाणार असल्याचं सांगितलं.
Ram Shinde यांनी पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांवर चढवलेल्या आवाजाच्या प्रकरणावर रोहित पवारांना सुनावल्याचं पाहायलं मिळालं.
Ravikant Tupkar यांनी सरकारला 18 मार्चपर्यंत शेतकरी कर्जमाफीची घोषणा करा. अन्यथा 19 मार्च रोजी मुंबई येथे आंदोलनाचा बॉम्ब टाकू असा इशारा दिला.
Ahmedngar चा कापड बाजार जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरही प्रसिद्ध आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून येथे कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली आहे.