१७ वर्षांपूर्वी नेपाळ राजेशाहीतून लोकशाहीकडे वळले होते, परंतु आज पुन्हा एकदा राजेशाही परत आणण्याचा मागणी या ठिकाणी जोर धरू लागली आहे.
नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदीवरून आक्रमक झालेल्या तरूणांनी आज सरकारविरोधात आंदोलन सुरु केलं आहे. त्याला हिंसक वळण लागल.