पाकिस्तानला हरवल्यानंतर भारतीय खेळाडूंनी त्यांच्याशी हस्तांदोलन केले नाही. चाहत्यांच्या मनात मोठा प्रश्न आहे की यासाठी भारतीय संघाला दंड आकारला जाईल का? नियम काय आहे?