Nitesh Rane यांनी बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या महागठबंधन आणि राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
Eknath Shinde हे ज्यांच्यावर कोणताही डाग नसलेले असे राजकारणी आहेत. असं म्हणत नाना पाटेकर यांनी त्यांच्यावर स्तुतीसमन उधळले आहेत.