Sharad Pawar : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची (Bharat Dodo Nyaya Yatra) आज मुंबईत समारोप होतोय. या यात्रेच्या समारोपाच्या निमित्ताने आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर इंडिया आघाडीची भव्य सभा होत आहे. या सभेला देशभरातील इंडिया आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित आहेत. या सभेला संबोधित करतांना शरद पवार यांनी […]
Cm Eknath Shinde On Udhav Thackeray : आगामी लोकसभा निवडणुका जाहीर होण्याआधीच काँग्रेसकडून भारत जोडो न्याय यात्रेचं आयोजन करण्यात आलं. देशभरानंतर अखेर आज काँग्रेसच्या (Congress) भारत जोडो न्याय यात्रेची (Bharat Jodo Yatra) सांगता होणार आहे. मुंबईतील शिवाजी पार्क मैदान शिवतीर्थावर जाहीर सभेच्या माध्यमातून भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप होणार आहे. या सभेला काँग्रेसच्या नेत्या सोनिया […]
Prakash Ambedkar : खासदार राहुल गांधींची (Rahul Gandhi) भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyaya Yatra) आता मुंबईत आली आहे. मणिपूरमधून सुरुवात झालेल्या या यात्रेचा समारोप मुंबईत होणार आहे. काँग्रेसने इंडिया आघाडीच्या नेत्यांना तसेच विरोधी पक्षांना या यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केलं होतं. कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी वंचित बहुजन आघडीचे प्रकाश आंबेडकरांनाही (Prakash Ambedkar)भारत […]
Mohan Yadav on Bharat Joda Nyaya Yatra : ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Elections) कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) भारत जोडा न्याय यात्रा काढली. आज त्यांची भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Joda Nyaya Yatra) अनेक राज्यातून मुंबईत दाखल झाली. दरम्यान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते मोहन यादव (Mohan Yadav) यांनी राहुल […]
नवी दिल्ली : देशात आगामी काळात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात असून, अखेर उद्या (दि.16) दुपारी तीन वाजता लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election 2024) तारखांची घोषणा केली जाणार आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. निवडणुकांच्या तारखांची घोषणा होणार असल्याने राजकीय पक्षांची आणि उमेदवारांची धाकधूक वाढणार असून, विजयासाठी […]
Sharad Pawar Criticized Modi Government : ‘मला आठवतं, एकदा यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्याने आत्महत्या केली त्याची माहिती घेण्यासाठी आम्ही गेलो. त्या कुटुंबाला भेटलो. मी शेतकऱ्याच्या पत्नीला विचारलं, तुझ्या मालकानं आत्महत्या का केली? तिनं सांगितलं, मुलीचं लग्न ठरलं होतं. सावकाराचं कर्ज होतं. पण बँकेने नोटीस पाठवली. घरातली भांडीकुंडी बाहेर काढली. यानंतर मुलीचं लग्न मोडलं. ऐकून धक्का बसला. […]
चांदवड : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आता वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. भाजपनं काल (दि.13) राज्यातील पहिल्या 20 उमेदवारांची नावं जाहीर केली आहे. भाजपच्या या यादीनंतर महाविकास आघाडीच्या गोटातही हालचालींनी वेग धरला आहे. त्यात राहुल गांधींची (Rahul Gandhi) भारत जोडो न्याय यात्रादेखील महाराष्ट्रात दाखल झाली असून, चांदवडमध्ये राहुल गांधी आणि शरद पवार (Sharad Pawar) एकाच मंचावर […]
Bharat Jodo Nyay Yatra : आगामी लोकसभा निवडणुका ( Loksabha Election ) जिंकण्यासाठी सत्ताधारी भाजपसह विरोधी इंडिया आघाडीकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो ( Bharat Jodo Nyay Yatra ) ही यात्रा आता महाराष्ट्रात येऊन पोहोचली आहे. यादरम्यान नाशिकमधील चांदवड येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला. महाविकास आघाडीतील सर्व […]
Rahul Gandhi Criticized Modi Government : अग्निवीर योजना का सुरू करण्यात आली हे मी तुम्हाला दाखवून देईन. अग्निवीर कशासाठी सुरू करण्यात आले याची माहिती सेनेच्या प्रमुखांना सुद्धा नव्हती. याआधी जवान शहीद झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना मदत मिळत होती. परंतु, अग्निवीर शहीद झाल्यानंतर कोणतीही पेन्शन मिळणार नाही. अदानी डिफेन्सला फायदा मिळावा म्हणून सरकारने अग्निवीर लागू केले, असा […]