- Home »
- Raj Thackeray
Raj Thackeray
बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी उभारलेला लढा…; राज ठाकरेंनी भावनिक पोस्ट करत दिला शब्द
बाळासाहेबांसारखी प्रतिभा परत कधी बघायला मिळणार नाही हे जितकं खरं आहे तितकंच बाळासाहेबांसारखं राजकारण करणं यापुढे कोणालाच जमणार नाही
- मुंबई, पुणे अन् अहिल्यानगरमध्ये ‘महिलाराज’; 29 महापालिकांची महापौर सोडत वाचा एका क्लिकवरlive now
मंत्रालयातील 6 व्या मजल्यावरील परिषद सभागृहात सकाळी 11 वाजेपासून या प्रक्रियेला सुरुवात होणार Municipal Corporation Mayor Reservation Updates
13 महापालिका अन् 114 नगरसेवक ; राज्यात MIM ची जोरदार मुसंडी का?
Maharashtra Politics : राज्यातील 29 महानगर पालिकांपैकी 24 महापालिकांवर भाजपने बाजी मारत राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर दुसरीकडे
Video : शिंदे जयचंद झाला नसता तर…, मुंबई मनपा निकालावर राऊतांची पहिली वादळी प्रतिक्रिया
मुळात हा पराभव आहे असं आम्ही मानत नाही, आम्ही चांगली लढत दिली, आघाडी घेतली. मनसेला आणखी 10-12 जागा मिळणं अपेक्षित होतं.
Exit Poll : मतदान संपलं, धाकधूक वाढली; पुणे-मुंबईत कुणाचा झेंडा? एक्झिट पोलनं टेन्शन वाढवलं…
राज्यातल्या 29 महापालिकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली असून सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झालेल्या या मतप्रकियेत नागरिकांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला.
सत्ताधाऱ्यांना निवडून आणण्यासाठी यंत्रणा कामाला लागली; राज ठाकरे संतापले
Raj Thackeray On BMC Election : राज्यात 29 महापालिकांसाठी सुरु असणाऱ्या निवडणूक प्रक्रियेवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित
Video : EVM ला नव्याने बसवले जाणारे ‘पाडू’ मशीन नेमकं काय? कसं करणार काम?
EVM ला एक नवीन 'डिव्हाइस' जोडणार आहे. या बदलाबाबत आयोगाने कोणत्याही राजकीय पक्षाला विश्वासात घेतलेले नाही.
गौतम अदानी 10 वर्षांतच कसे मोठे होतात? राज ठाकरेंनी गौडबंगाल सांगितलं…
उद्योजक गौतम अदानी 10 वर्षांतच कसे मोठे होतात? असा खडा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकर यांनी करीत अदानींचं गौडबंगालच सांगितलयं.
‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत फडणवीसांचं ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर, मुंबईत आरोप-प्रत्यारोपांचा जलसा…
मराठी माणूस संकटात आहे तर तीस वर्षे काय कंचे खेळत होतात का? या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर दिलंय.
दिवसभर नेटफ्लिक्स आणि जमेल तेव्हा पॉलिटिक्स…एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधूंना जोरदार टोला
Ekanth Shinde : आता म्हणतात आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा. वीस वर्षापूर्वी वेगळा का झालात. तेव्हा महाराष्ट्र छोटा होता का ?