Supreme Court ने भटक्या श्वानांबाबत महत्त्वाचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता नागरिकांना दिलासा तर श्वानप्रेमींना मात्र मोठा दणका दिला गेला आहे.
Ashutosh Kale यांच्या हस्ते रांजणगाव देशमुख येथे उपबाजार समितीच्या आवाराचे भूमिपूजन केले. यावेळी त्यांनी विकास कामांचं आश्वासन दिलं.
Supreme Court ने केरळमधील एका प्रकरणावर सुनावणी देताना एक निर्णय दिला आहे. ज्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.