Ahmedabad plane crash नंतर आता विमान प्रवासाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. मात्र तुम्ही तुमच्या सुरक्षेची खात्री करू शकता.
Mohan Bhagwat यांनी पहलगाम हल्ला आणि राष्ट्रीय सुरक्षेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते आरएसएसच्या ऑर्गनायझर या मासिकाच्या कार्यक्रमाच्या वेळी बोलत होते.
Maharashtra Tourism Security Force ची स्थापना पर्यटनाला चालना आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी राज्य शासनाने घेतला आहे.