Satej Patil यांनी कोल्हापूरमध्ये शक्तिपीठ महामार्गविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यावरून सरकारवर निशाणा साधला.
Rohit Pawar यांनी शक्तीपीठ महामार्गावरून सरकारवर निशाणा साधला. सरकारला वाटतं त्यांच्याकडे पैसा मग त्यांचा नाद करायचा नाही. असं ते म्हणाले.