- Home »
- Sharad Pawar
Sharad Pawar
Loksabha Exit Poll : बीडचा निकाल आला; पंकजा मुंडे पवारांच्या शिलेदारावर ठरतायत भारी
लोकसभेसाठी सातव्या टप्प्यातील शेवटचे मतदान आज (दि.1) पार पडले. त्यानंतर आता राज्यातील पहिल्या लोकसभा मतदारसंघाचा एक्झिट पोल समोर आला आहे.
शरद पवार पंतप्रधान होणार का? महाराष्ट्रात कुणाला किती जागा? वाचा, मारटकर यांचं भाकीत
ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना अनेक भाकीत केली आहेत. शरद पवार पंतप्रधान होणार का? यावरही ते बोलले.
शरद पवारांनी जितेंद्र आव्हाडांची पक्षातून हकालपट्टी करावी; महसूलमंत्र्यांची मागणी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्या प्रकरणात शरद पवारांनी जितेंद्र आव्हाड यांची पक्षातून हकालपट्टी करावी अस विखे पाटील म्हणाले.
CM शिंदे- शरद पवार संवादाचा पडद्यामागचा अंक, नेमकं राजकारण तरी काय?
CM एकनाथ शिंदे आणि शरद पवार संवादाचा पडद्यामागचा अंक, भाजपला शह की नव्या समीकरणांची नांदी वाचा सविस्तर...
Baramati Loksabha : आधी पैशांचा, गुंडांचा वापर नव्हता पण..,; रोहितदादांनी घडलेलं सांगितलं
बारामती लोकसभा मतदारसंघात आधीच्या काळात पैशांचा, गुंडांचा वापर झाला नव्हता, पण आता होत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. लेट्सअप मराठीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
पवार धादांत खोट बोलले, कोणीही नवखं, अनुभवी नव्हतं; ‘त्या’ वक्तव्यावरून अजितदादांनी सुनावलं
Ajit Pawar यांनी शरद पवार यांच्या '2004 साली राष्ट्रवादी पक्षाचा मुख्यमंत्री केला असता तर पक्ष फुटला असता.' या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.
पवारांनी सुरू केलेला खेळ त्यांनीच संपवावा; अमित शाहंचे अति महत्त्वाचे विधान
मोदी आपली टर्म पूर्ण करतील. तसेच पुढेही मोदीच देशाचे नेतृत्व करत राहतील.
Video : घरात वेगळी आणि बाहेर वेगळी ही भूमिका चालत नाही, पवार कुटुंबात फूटच; रोहित पवारांची भूमिका
रोहित पवार म्हणाले, जर विचारामध्ये भिन्नता असेल, राजकीय दृष्टीकोन नाहीतर काही असो भिन्नता आहे. विषय संपला. त्यामुळे दोन्ही बाजू असू शकत नाही.
शरद पवारांचे शिलेदार सोडणार साथ? धीरज शर्मांचा राजीनामा, सोनिया दुहानही तयारीत
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला.
राज्य सरकारची ‘ती’ मागणी योग्यच! शरद पवारांनी दिला सरकारला पाठिंबा
Sharad Pawar On Drought : राज्यातील बहुतेक जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे मात्र राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका