- Home »
- Students Protest
Students Protest
एमपीएससी अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्यासाठी परीक्षार्थी रस्त्यावर; दिपकेंसह मविआचा आंदोलनाला पाठिंबा
MPSC Students protest एमपीएससीच्या पेपरफुटीची चर्चा आहे. याविरोधात आता पुण्यामध्ये एमपीएससीचे परीक्षार्थी रस्त्यावर उतरले आहेत.
दिल्ली पोलिसांनी प्रत्येक दगड उचलला, त्यावरील फिंगरप्रिंट आधारशी लिंक होतील… चंद्रकांत पाटलांचं सूचक विधान
दिल्ली पोलिसांनी प्रत्येक दगड उचलला, त्यावरील फुटप्रिंट आधारशी लिंक होतील, असं सूचक विधान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय.
विद्यार्थ्यांवर गोळीबाराचे आदेश अमित शाहांचे…फडणवीसांचा राहुल गांधींना खोचक सवाल
कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
मोदींसारखे लोक झुकवले की हिटलरला झुकवल्याचा आनंद मिळतो; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर घणाघात
विद्यार्थी विजय रॅलीपूर्वीसंजय राऊत यांनी आंदोलनाच्या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांच्या एकजुटीला देत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
मी स्वतः मध्यस्थी केली; सरकार आणि आंदोलनकर्त्यांमधील संवादाबाबत शरद पवारांचा मोठा खुलासा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती आणि त्या चर्चेचाच परिणाम म्हणून आज शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा झाला, असा दावा शरद पवार यांनी केला.
दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण, पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्यांचा मारा
परिस्थिती नियंत्रणाबाहेर बाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने कारवाई करत आंदोलकांवर लाठीचाज केला.
नीट आंदोलनावरील पोस्टमुळे सलमान खान ट्रोल; जो डर गया वो मर गया म्हणत दिले उत्तर
काहींनी त्याच्यावर भूमिका बदलल्याचा आरोप केला, तर काहींनी त्याच्यावर सरकारच्या बाजूने बोलत असल्याची टीकाही केली.
नीट पेपरफुटी आंदोलनात नेमकं काय घडलं? निखिल वागळेंनी सांगितला डोळ्यांनी पाहिलेला घटनाक्रम
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी आंदोलनातील घडामोडींवर भाष्य करत केंद्र सरकार, दिल्ली पोलीस आणि सत्ताधारी पक्षावर गंभीर आरोप केले आहेत.
जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान सचिन तेंडुलकरांची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या भावनांना दिला आवाज
भारताचे माजी क्रिकेटपटू आणि ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर यांनीही विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आपली भूमिका मांडली आहे.
हा विषय फक्त नीटचा नाही, देशभरातील जनतेचा संताप आहे; जंतर-मंतरहून परतल्यानंतर उद्धव ठाकरेंचा केंद्रावर हल्लाबोल
मुंबईत आयोजित ठाकरे बंधूंच्या संयुक्त पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकार, प्रशासन आणि न्यायव्यवस्थेवर जोरदार टीका केली.