पहलगाम हल्ल्यामध्ये 26 महिलांचे सिंदूर पुसले गेले, पण पैशासाठी इकडे क्रिकेट खेळवले जाते असं संजय राऊत म्हणाले.
आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत विरुद्ध पाकिस्तान हे 2 कट्टर प्रतिस्पर्धी अंतिम फेरीत आमनेसामने आले आहेत.