भारतीय अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी, सर्वसमावेशक विकास, लोकांच्या भावना आणि मध्यमवर्गीयांच्या आकांक्षांना न्याय
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या भाषांची सुरुवात सरकारचे उद्दिष्ट सब का विकास हेच असल्याचे म्हटले. तसेच देश म्हणजे केवळ जमीन
रिअल इस्टेट उद्योगातील तज्ज्ञांच्या मते सध्याची जीएसटी प्रणाली गुंतागुंतीची आहे. तसेच ती विकासकांसाठी आव्हान बनली आहे.