देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने नुकसानीचा सविस्तर अहवाल केंद्र सरकारला पाठवावा.