Ahilyanagar जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. यावर केंद्र शासनाच्या उच्चस्तरीय केंद्रीय पथकाने विविध गावांना भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.
Sunetra Pawar यांचा सुप्रिया सुळेंनी पराभव केला. त्यानंतर आता सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर नियुक्त करून मंत्री करण्याची मागणी केली आहे.