Border Dispute : पंढरपूरकरांमध्ये एवढा रोष का निर्माण झालाय ?

गेल्या काही दिवसांपासून विठ्ठलाची पंढरी वेगळ्याच कारणाने चर्चेत आलीय. पंढरपूरकरांनी थेट कर्नाटकमध्ये समाविष्ट होण्याचा आणि पुढील आषाढीच्या महापुजेला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्याचा इशारा दिलाय. नक्की हे प्रकरण काय आहे? पंढरपूरकरांमध्ये एवढा रोष का निर्माण झालाय ? हे या व्हिडीओमधून जाणून घेऊया…

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube