Bharat Jodo Yatra : आव्हाड, सत्तारांनी राहुल गांधींचा टीआरपी खाल्ला !

  • Written By: Published:

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेसह 7 नोव्हेंबर रोजी राज्यातील नांदेड जिल्ह्यात प्रवेश केला. आता याला योगा-योग म्हणा की दुसरे काही… या यात्रेपेक्षा महाराष्ट्रातील इतर राजकीय घडामोडींचीच जास्त चर्चा पाहायला मिळत आहे. राज्यातील राजकीय घडामोडी आणि राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा यात काही संबंध आहे का? हेच जाणून घेऊया..

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube