बळीराजा संकटात… उभ्या पिकात अन् डोळ्यात पाणी

यवतमाळमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बळीराजा पुन्हा एकदा नवीन संकटात सापडलाय. त्यामुळे तुम्हीच सांगा आम्ही जगायचं तरी कसं? असा आर्त सवाल शेतकऱ्यांकडून सरकारला विचारला जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube